All Articles
10 articles published

बाबर, शेतकरी आणि त्यांचा धर्म
Tech
‘‘कृषी सुधारणेमागे त्याचा हेतु महसुली उत्पन्नातील वाढीपुरता मर्यादित नव्हता. त्याला सामान्य शेतकऱ्याच्या जगण्याची देखील काळजी होती. त्याने शेतकऱ्यांवर अवाजवी बोजा लादला नाही.’’

बाबरने शब्दबध्द केलेला भारत कसा आहे?
Tech
‘‘ भाग्याने पदरी बांधलेले कोणती संकटे मी झेलेली नाहीत ? कोणती हानी सहन केली नाही ? या हृदयाने सर्व काही सहन केले. हाय । असे कोणते संकट आहे जे मी भोगले नाही.- बाबर’’

हिंदी चित्रपटात कव्वाली कधी आली?
‘‘बदला दिला दे या रब तू सितमगरों से” खूप लोकप्रिय ठरले. तर कव्वालींमध्ये डब्ल्यू एम खान यांनी गायलेली कव्वाली “कुछ देदे खुदा के नाम पर, हिंम्मत है अगर कुछ देने की” इतकी लोकप्रिय ठरली की मुंबईच्या गल्ल्या-मोहल्यांमध्ये ही कव्वाली गायली जाऊ लागली. ही पहिली कव्वाली होती, जी चित्रपटात सामाविष्ट करण्यात आली होती.’’

प्रेषित प्रणित बाजारांचे व्यवस्थापन
‘‘प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. ’’

‘‘नववर्षाचे स्वागत करणारी उर्दू शायरी‘‘
‘‘उर्दूत नववर्षाच्या स्वागतात लिहीलेल्या कवितांची सुरुवात ही वसाहतकाळात होते. भारतात इंग्रज येण्यापुर्वी फसली आणि काही प्रमाणात हिजरी कालगणना प्रमाण मानली जात होती. त्यामुळे ख्रिस्त कालगणना व त्याविषयीच्या कवितांची सुरुवात ही उर्दू भाषेत खूप उशीरा झाली आहे.’’

‘‘अमीर खुसरो - मराठी साहित्यातील महत्वपूर्ण ऐतिहासिक कादंबरी’’
‘‘अमीर खुसरोंनी ग्रंथलेखनावेळेस केलेल्या चर्चा, समाजाच्या विविध घटनांवर केलेले भाष्य, राजकारणातील बदलांवर केलेली टिका, संगीतावरची त्यांची मते, सुफीवादाविषयीची त्यांच्या लिखाणाची दखल जाधव यांनी निरनिराळ्या प्रसंगातून, संवादातून घेतली आहे.’’

‘‘अहमदनगर नामांतर – दखनेतल्या काळ्या मुसलमानांना पुन्हा हिणवलं जातंय.’’
‘‘दखनेत हबशी मुसलमान मोठ्या संख्येत होते. त्यावरुन दखनी मुसलमानांचा उल्लेख मध्युयागात काळे मुसलमान असा करुन त्यांच्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न अनेक उत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी केला. आता काळ बदलला आहे. लोकशाही राज्यात तरी दखनेतील या काळ्या मुसलमानांच्या संस्कृतीचा वारसा जपायला हवा होता. पण तो लोकशाहीतही संपवला जातोय हे दुर्दैवी आहे.’’

मजदुरों के मसिहा कार्ल मार्क्स ने गालीब को लिखा था खत
‘‘आबिदा रुपली ‘व्हाईस ऑफ अमरीका’ में ब्रॉडकॉस्टर हैं। आबिदा रुपली एक दिन इंडीया ऑफीस लायब्ररी लंदन में मुगलों के मख्तुतात देख रही थी। इसी दौरान उन्हे गालीब का एक खत मिला जो कार्ल मार्क्स के नाम लिखा हुआ था।’’

Amir Khusro: The Medieval Poet Who Articulated the Civilizational Bond of Indian Muslims with the Nation
English
The article explores how Amir Khusro, a medieval poet and Sufi thinker, shaped the cultural and national identity of Indian Muslims by harmonizing Islamic values with the social, cultural, and linguistic realities of India. In a time when misunderstandings about Muslim nationality persist, Khusro’s life and writings offer a historical foundation for strengthening the bond between Muslims and the Indian nation

‘‘ दखनेच्या मुसलमान आमदानीतील संगीत परंपरा ’’
‘‘दखनी भाषेच्या माध्यमातून जी संगीत परंपरा दखनेत रुढ झाली. त्याची सुरुवात मर्सियानिगारीच्या जलश्यांपासून होते. मर्सियानिगारी म्हणजे इमाम हुसैन यांच्या स्मृती व शौर्यावर लिहील्या जाणाऱ्या गाण्यांच्या मैफीली’’
